13/08/2018

भारताचे संविधान

भारताचे संविधान


(राज्यांचे कर्तव्य)
पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करणे.—राज्य हे, देशाच्या पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आणि वने व वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहील.



(नागरिकांचे मूलभूत कर्तव्य)
वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे आणि प्राणिमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे.

भारताचे संविधान डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. 👇🙏🌳